तहसिलदार रजेवर असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे ८० लाख रुपयांचे अनुदान अडले आहे. कापूस लागवडीचा तिसरा हंगाम सुरू होऊनही तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप एक कोटी रुपयांची भरपाई मिळाली नाही.
↧