'आयआयटी'ची प्रवेशप्रक्रिया उशिराने होत आहे. त्यात 'डीटीई'ची बाद फेरी यामुळे राज्यातील इंजिनीअरिंग प्रवेश गुणवत्तेपेक्षा 'रिस्क'वर ठरेल, की काय, या चिंतेत असलेले पालक या विरोधात एकवटले असून 'डीटीई'ने प्रवेशप्रक्रियेत बदल करावा, या मागणीसाठी कोर्टात जाण्याची तयारी करत आहेत.
↧