पालिकेत येऊन महापौरांच्या दालनात न जाता, त्यांचा चहाही न घेता शिवसेनेचे शिष्टमंडळ परतले. या शिष्टमंडळाने पालिका आयुक्तांची विविध नागरी समस्यांबद्दल भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. या समस्या सोडवण्यासाठी एक महिन्याचा अल्टिमेटम दिला.
↧