अपेक्षित पावसाच्या तुलनेत जास्त पाऊस पडूनही जिल्ह्याच्या नशिबातील टँकरचा फेरा संपलेला नाही. पावसाने गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतल्यानंतर जिल्ह्यात ३५ टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे.
↧