‘मनात चांगले विचार असतील, तर आपण शून्यातून विश्वाची निर्मिती करू शकतो. नशिबाला दोष देवून जीवन जगतात ते कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत,’ असे प्रतिपादन आचार्य देवनंदी महाराज यांनी केले.
↧