दुष्काळामुळे खरीप, रब्बी हंगामाच्या नुकसानीपोटी भरपाई देण्याची घोषणा सरकारने केली. पिकांसाठी हेक्टरी तीन हजार रुपये जाहीर करताना मोसंबी उत्पादकांना फक्त हेक्टरी आठ हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत.
↧