पावसाळा सुरू झाल्यापासून औरंगाबादकरांना विविध आजारांनी ग्रासले आहे. गॅस्ट्रो, काविळीने त्रस्त असलेल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून डेंगी व स्वाइन फ्लूने सतावले आहे.
↧