शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणारे मध्यान्न भोजन आज अनेक शाळांमध्ये शिजले नाही. मुख्याध्यापकांना योजनेतील जबाबदारीतून मुक्त करा, या मागणीसाठी मुख्याध्यापक संघाने योजनेवर बहिष्कार टाकला असून पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये खिचडी शिजली नाही.
↧