‘मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले पाहिजे, यासाठी अनेकांचा विरोध पत्करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी संपूर्ण सरकार पणाला लावले होते. त्याप्रमाणे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सरकार पणाला का लावत नाही?’
↧