सध्या देशा समोर दहशतवादाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. याचा मुकाबला देशातील तरुणपिढी करू शकेल. मात्र यासाठी तरुणांनी सज्ज राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.
↧