शालेय पोषण आहार योजनेच्या जबाबदारीमुळे, विद्यादानात अडचणी निर्माण होत असल्याचे कारण करीत मुख्यापकांनी खिचडी शिजविण्यावर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे.
↧