राज्यातील २५ सहकारी साखर कारखाने राज्य बँकेने कवडीमोल किमंतीत विक्री केले आहेत. आताही १९ साखर कारखान्याच्या विक्रीची तयारी सुरू आहे. बंद कारखाने विक्री करण्यापेक्षा सरकारने ते ताब्यात घेऊन त्याचे राज्य सहकारी बँकेप्रमाणे पुनर्वसन करावे.
↧