औरंगाबाद - जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर पालिकेत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. शिवसेना-भाजपचे पदाधिकारी एकमेकांकडे संशयाने पहात होते.
↧