‘रिअॅलिटी शो या माध्यमातून नवीन कलाकारांना लवकर प्रसिद्धी मिळत असली तरी जबाबदारीही वाढते. त्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या कलाकारांना भान ठेवून अधिक मेहनत घ्यावी लागते ही गोष्ट रिअॅलिटी शोवर टीका करणाऱ्यांनी ध्यानात घ्यावी’ असे मत गायिका संहिता चांदोरकर हिने व्यक्त केले.
↧