‘कंत्राटी कामगारांना ईएसआय, पीएफ व इतर कामगार कायदे पहिल्या दिवसापासून लागू झाले पाहिजे, यासह इतर न्याय्य मागण्या एका महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरू,’ असा इशारा भारतीय ट्रेड युनियन केंद्राचे (सीटू) नेते कॉ. उद्धव भवलकर यांनी दिला.
↧