भर पावसाळ्यात उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांमधून पाणी कालव्याद्वारे वळविल्याचा फटका मराठवाड्याच्या भाग्यरेषा असलेल्या जायकवाडी प्रकल्पाला बसण्यास सुरुवात झाली आहे.
↧