दूषित पाण्यामुळे त्रस्त झालेल्या विष्णूनगरातील नागरिकांनी शनिवारी सकाळी महापौर कला ओझा यांना घेराव घातला. ड्रेनेज लाईनची दुरूस्ती करून दूषित पाण्याचा प्रश्न सोडवा, अशी घेराव घालून मागणी करणाऱ्या नागरिकांवरच महापौर एकदम संतापल्या.
↧