जायकवाडी धरणावरील मराठवाड्यातील शेतकऱ्यांची वीज खंडित केली असताना नगर जिल्ह्यातीत दोन तालुक्यात दहा तास वीज दिली जात आहे. वीजपुरवठा, बिल वसुली व आकारणीत महावितरण दुजाभाव करत असल्याचा आरोप शेतकरी संघटना व जायकवाडी पाणी संघर्ष समितीने केला आहे.
↧