औरंगाबाद शहराच्या हक्काच्या पाण्यासाठी महापालिकेने कोर्टात धाव घेऊन दावा दाखल करावा ,अशी मागणी करणारे पत्र नगरसेवक समीर राजूरकर यांनी आज, सोमवारी पालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना दिले.
↧