भाकरी फिरवण्याचे संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आणि मंत्रिमंडळात फेरबदल घडवून आणला. मात्र, या फेरबदलानंतरही उस्मानाबाद जिल्ह्याचे विधान परिषदेतील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची वर्णी लागली नाही.
↧