कोणत्याही शहरात गेल्यानंतर रस्ते, दुतर्फा झाडी आणि कचराकुंड्या या तीन गोष्टीं पटकन डोळ्यात भरतात. शहरात वनराई असल्यास चांगले वातावरण तयार होते. तर ज्या शहराचे रस्ते गुळगुळीत व मोठे असतात त्या शहराबद्दल प्रत्येकाला प्रेम वाटते.
↧