Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

मुख्यमंत्र्यांचा निर्णय बँकेला मान्य?

$
0
0
राज्यातील बंद साखर कारखाने यापुढे विकले जाणार नाहीत असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषीत केला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय राज्य सहकारी बँकेला मान्य आहे का ? असा सवाल साखर कामगार कृती समितीचे निमंत्रक माजी आमदार माणिक जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>