राज्यातील बंद साखर कारखाने यापुढे विकले जाणार नाहीत असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घोषीत केला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय राज्य सहकारी बँकेला मान्य आहे का ? असा सवाल साखर कामगार कृती समितीचे निमंत्रक माजी आमदार माणिक जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला.
↧