पावसाने पाठ फिरविल्यानंतर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची वेळ आली आहे. या तिन्ही जिल्ह्यांत मिळून तब्बल १५८ टँकर सुरू करण्यात आले आहेत.
↧