कचऱ्याच्या संदर्भात सुरूवातीपासूनच पालिकेचे नियोजन चुकत आले आहे. रस्ते बांधणी, भूसंपादन, नगररचना या विभागाकडे पालिका प्रशासनाने व काही नगरसेवक-पदाधिकाऱ्यांचे जसे लक्ष असते, तसे लक्ष त्यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन या विषयावर दिलेले नाही.
↧