‘जागतिकीरण स्विकारलेल्या चीनमध्ये लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक प्रयोग सुरू आहेत. त्यामुळे फक्त कम्युनिस्टांनीच नव्हे तर, भारतातील सर्व राजकीय पक्षांनी चीनचा अभ्यास करावा,’ असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.
↧