महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कृषिपंपांचा तोडलेला वीजपुरवठा जोडावा, या मागणीसाठी महावितरण कार्यालयावर मंगळवारी रूमणे मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार किसनराव काळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
↧