Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

पाणीप्रश्नी शिवसेनेचा जालन्यात हंगामा, शहरात सन्नाटा

$
0
0
जायकवाडीच्या पाण्यासाठी जालना जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक होत असताना औरंगाबाद जिल्हयातील शिवसेना नेते हातावर हात ठेऊन बसले आहेत. शिवसेना नेते का आक्रमक होत नाहीत ? हे कोडे नागरिकांना पडले आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles