जायकवाडीच्या पाण्यासाठी जालना जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक होत असताना औरंगाबाद जिल्हयातील शिवसेना नेते हातावर हात ठेऊन बसले आहेत. शिवसेना नेते का आक्रमक होत नाहीत ? हे कोडे नागरिकांना पडले आहे.
↧