जायकवाडी पाणी संघर्ष कृती समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘आधी जायकवाडी धरणात पाणी सोडा, मगच मुक्तीसंग्रामाचा झेंडा फडकवण्यासाठी या,’ असा इशारा दिला आहे.
↧