औरंगाबाद शहराची ओळख निजाकालीन शहर म्हणूनही आहे. शतकापूर्वी येथे रझाकाराचे राज्य होते. राजाबाजार, सराफा हा त्यावेळी शहराचा मध्यवर्ती परिसर होता. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी गणपती बसवण्याची प्रथा या भागात सुरू झाली.
↧