जायकवाडी धरण आणि पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेमध्ये वीजपुरवठा विस्कळित झाला, त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे शहरातील काही भागांमधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
↧