सोयाबीनला नऊ वर्षापूर्वीचा हमी भाव आणि कापसालाही अत्यल्प भाव दिल्यास शेतकरी कसा जिवंत राहील असा सवाल करीत योग्य भाव मिळावा या मागणीसह इतर मागण्यासाठी शेतकऱ्यांची लोदगा ते औरंगाबाद पायी दिंडी काढण्यात येणार असल्याची माहिती दिंडीचे नेते भाजपच्या किसान आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
↧