जायकवाडी धरणात समन्यायी तत्वाने पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील आमदारांना एकत्र करून लढा उभारला असून, मराठवाडा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी जायकवाडीच्या धरणात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आपण आग्रही असल्याचे गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.
↧