वाढत्या महागाईच्या काळामध्ये शेतमजूरांना किमान वेतन मिळावे, शेतमजूरांची ही चळवळ सर्व स्तरांमध्ये पोहोचावी, यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लाल बावटा) यांच्या वतीने शनिवार व रविवारी अंबाजोगाईमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन भरविण्यात आले आहे.
↧