तृतीयपंथियांच्या विकासासाठी आणि सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या व्यक्तींसाठी आधार कार्ड, रेशन कार्ड व मतदान ओळखपत्रांचेही वाटप करण्यात येणार आहे.
↧