गोदावरी नदी कोरडी पडल्याने व शिल्लक पाणी दूषित झाल्याने, गणेश विसर्जनासाठी धरणातून पाणी सोडावे किंवा अथवा नाथसागर जलाशयात गणेशमूर्ती विसर्जन करण्याची परवानगी द्या, अशी मागणी पैठण गणेश महासंघ व गणेशभक्तांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
↧