उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी नगर, नाशिक जिल्ह्यांत वळविणाचा उद्योग थांबविल्यानंतर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
↧