जायकवाडीत पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने तातडीने घ्यावा. या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा करण्यापूर्वी जायकवाडी पाणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करावी, अशी मागणी समितीने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
↧