'व्यावसायिक गरजेतून मराठी सिनेमासाठी गाणी लिहिली. गीत लिहिण्यासाठी वेगळी तंद्री लागते. सध्या अभिनयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे गीतलेखन थांबवले आहे. नव्या गीतकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना इंडस्ट्रीत संधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करतो' असे अभिनेता जितेंद्र जोशी याने सांगितले.
↧