Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

जिल्ह्यात जुन्या रिक्षाच नाहीत!

$
0
0
शहर आणि ग्रामीण भागातील रिक्षांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. रिक्षा चालविण्याचे परमिट बंद असताना, रिक्षाची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. आरटीओ कार्यालयात मागील साडेतीन वर्षांत फक्त ५५१ रिक्षा स्क्रॅप झाल्याची नोंद करण्यात आली.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>