शहर आणि ग्रामीण भागातील रिक्षांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. रिक्षा चालविण्याचे परमिट बंद असताना, रिक्षाची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. आरटीओ कार्यालयात मागील साडेतीन वर्षांत फक्त ५५१ रिक्षा स्क्रॅप झाल्याची नोंद करण्यात आली.
↧