Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

लाइन ट्रीप समस्येने शेतकरी हैराण

$
0
0
यावर्षीच्या जोरदार पावसामुळे तालुक्यात रब्बीचे क्षेत्र दुपटीने वाढून २०३ टक्के पेरणी झाली आहे. मात्र नियमानुसार शेतीपंपांना आठ तास योग्य दाबाने वीज मिळत नाही. लाईन सातत्याने ट्रीप होत असल्याचा फटका पिकांना बसत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>