Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

नॅशनल हाय-वेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

$
0
0
नॅशनल हाय-वे क्रमांक २११वरील येडशी ते औरंगाबाद दरम्यानची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कंत्राटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काम मिळवण्यासाठी ३२ कंपन्यामध्ये स्पर्धा आहे.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944