नॅशनल हाय-वे क्रमांक २११वरील येडशी ते औरंगाबाद दरम्यानची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कंत्राटाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काम मिळवण्यासाठी ३२ कंपन्यामध्ये स्पर्धा आहे.
↧