दुष्काळात मातब्बर राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांना आधार दिला नाही. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांनी भरीव मदत केली, तसेच आंदोलन करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळवून दिले.
↧