आगामी काळात निवडणुका होत आहेत. हा विषय जनता व प्रशासनासाठी महत्वाचा असून त्यासाठी जनता व प्रशासनाचे आपसातील समन्वय महत्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.
↧