महाराष्ट्राची भावी पिढी, सुदृढ, निरोगी व बुद्धीवान होण्यासाठी व राज्यातील कुपोषण निर्मूलनासाठी सरकार अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहे. आजवरच्या पाहणीनुसार कुपोषण मुख्यतः पहिल्या दोन वर्षात निर्माण होते.
↧