ऊस दरवाढीच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काय पडत आहे, याचा विचार आंदोलकांनी करण्याची गरज असल्याचे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. तसेच, आंदोलनाला चिथावणी देणाऱ्या ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या टेपविषयी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगत काही बोलण्याचे टाळले.
↧