महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी राज्य सरकारकडून येणे असलेला साडेआठ कोटी रुपये मिळवले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्त्यांचा क्रम ठरवण्यासाठी चर्चा केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
↧