सरकारी मुख्यालय मुंबई असल्याने राज्यभरातील कार्यालयांना कधी काय फतवा येईल, याचा नेम नाही. त्यातही एखादी माहिती तत्काळ पाठवा, असे आदेश असले की अधिकारी बेजार होऊन जातात. वरिष्ठांचे आदेश कसे असतात याचा चांगलाच अनुभव शुक्रवारी घाटीतील अधिकाऱ्यांना आला.
↧