सरकारी यंत्रणांनी दाखविलेली कार्यतत्परता आणि ग्रामीण भागातील गावागावामध्ये झालेली जनजागृती यामुळे गेल्यावर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
↧