Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 47944

‘निळवंडे’तून दीड ‘टीएमसी’

$
0
0
बांधकामासाठी निळवंडे प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या सुमारे पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यापैकी केवळ दीड टीएमसी पाणी जायकवाडी धरणापर्यंत पोचले आहे. डिसेंबरपासून धरणाचे बांधकाम सुरू करायचे असूनही पावसाळ्यात तब्बल पाच टीएमसी पाणी निळवंडे प्रकल्पात का अडवून धरले, याचे उत्तर जलसंपदा खात्याकडे नाही.

Viewing all articles
Browse latest Browse all 47944

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>