समाजाला मार्गदर्शक ठरले असे अनेक साहित्यांची निर्मिती झाली आहे. या साहित्याच्या निर्मितीमूळे समाजात बदल घडून आला आहे. यामुळे समाजात मानव कल्याण आणि बंधुत्वता वाढविणाऱ्या साहित्य निर्मितीची गरज असल्याचे मत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद राबे हसनी नदवी यांनी व्यक्त केले.
↧